Skip to main content

Biography of King Shahu in Russian (Marathi)

मित्रांनो दि.१६/११/२०१६ रोजी आपल्या पुज्यनीय शाहू महाराजांच्या चरित्राच रशियन भाषेतलाही अनुवाद प्रकाशित व प्रसिद्ध होत असल्याची सुखद बातमी वाचली. उर अत्याभिमानाने भरून आला. तस तर जगातल्या इत्तर अनेक जागतिक भाषांतही असेच अनुवाद या पूर्वी प्रकाशित झाले आहेत. आहे असा कोणी भारतीय महापुरुष काल्पनिक सुद्धा जो स्वामी विवेकानंद, स्वामी अरबिंदो, किंवा चिल्लर श्री श्रीरवी अथवा बाबा रामदेव सारखे भाडयाचे प्रचारक न नेमताही जग भरात आणि रशिया सारख्या निधर्मीय व कट्टर कम्युनिस्ट रशियातहि भावलेला? कोणाचा नाही तरी आपल्या बामणांचा पोटशूळ नक्की उफाळून आला असेल या बातमीने, जसा तो इंग्रजांनी बामनांकडून शिक्षणाचा अधिकार हिसकावून घेवून हिंदू राज्य कर्त्यांनाच नव्हे तर सर्व सामान्यांना व विशेषतः अस्पृश्यांनाहि दिला होता तेव्हा आला होता. भगवान बुद्धांसारखी ते शिवाजी महाराजांचीही प्रतिमा आत्ता फक्त मतलबा पुरतीच वापरत आहेत हि काळ्या दगडा वरची रेघ आहे. आत्ता नुकतेच मी निदर्शनात आणल्या प्रमाणे जसा एक कोणी ललित मेहता नावाचा, गांडाभाई या अर्थाने हिजडा, बनियाने त्याच्या नेट वरील एका पोस्ट मध्ये, सर्जिकल ऑपरेशन साठी भारतीय सुरक्षा सल्लागार श्री डोवल यांची तारीफ करण्याच्या बहाण्याने, सिनेमात नाच्या दाखवलेल्या बामण बाजीराव पेश्व्यासमोर आपल्या चीर वंदनीय शिवाजी महाराजांस पाणीकम दाखविले आहे. या प्रकारा वरून सद्यस्थितीतील पेशवा वृत्तीच्या बामणी रा.स्व.संघ नियंत्रित व संचालित सरकारच्या विकृत पर्वात समस्त भारतीयांत केवळ साडेतीन टक्के व मुळात परदेशी असलेले ब्राह्मणच तेवढे सर्वश्रेष्ठ आहेत असे एतद्देसियांवर गत ५००० वर्षांपासून बिम्बविण्यात आश्चर्यकारक रित्या यशस्वी झालेल्या ब्राह्मणांस गैर ब्राह्मण शिवाजी महाराजांची त्यांनीच हेतुतः वाढविलेली थोरवी आत्ता खुपू लागली आहे, किंवा नसते ओझे वाटू लागले आहे असे दिसते. परंतु नेहमीच पडद्या आडूनच कपट कारस्थाने रचण्यात हातखंडा असलेले ब्राह्मण स्वतःच्या अंगावरील विंचू पण पाहुण्याच्याच चोटाने मारतात, या त्यांच्या डीएनए मधीलच दोषा मुळे या वेळी भिकारचोट बनिया मोदी पंतप्रधानपदी असल्यानेच बनियांचे रक्षण कोणाही पेक्षा चांगले करू शकेल असे गणित करुनच एका बनियासच हातास धरुन शिवाजी महाराजांस बदनाम करण्याच्या मोहिमेची सुरुवात करीत आहेत असे स्पष्ट जाणवते. सहसा अशा नीच किंवा वेड्या साहसां साठी ते सातत्याने वेडात दौडले ते वीर सात या त्यांनीच हेतुतः प्रसारित कवितेतले नमूद वेडे, अशा मराठ्यांचाच वापर करतात. नाही का दाभोळकर, पाणसरे आणि कलबुर्गीनसारख्या गरीब वयोवृद्धांस गोळ्यांनी ठार मारण्यासाठी सनातनच्या प्रमुख ब्राह्मण डॉ आठवल्यांना स्वतःच्या क्षत्रिय पणाचा पोकळ रूबाब मारणाऱ्या मराठ्यांतीलच एक डॉ सारखा विद्या विभूषित तावडे व त्याचे भाईबंदच सहज उपलब्ध होऊ शकले? शिवाजी महाराजांस बदनाम करण्यासाठी त्यांना त्यांचा असाच एखादा वेडा भक्त मिळणे अशक्य नव्हते. परंतु ते स्वतःच्या पायांवर स्वतःच धोंडा मारुन घेण्या सारखी कृती ठरली असती. व बामन आणि बनिये स्वतःस कधीही खड्ड्यात घालत नाहीत. मराठा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू चाणाक्ष राजास, पुजाऱ्यांच्या भूमिकेतील व शिक्षणाचा अधिकार सर्वस्वी स्वतःकडेच ५००० वर्षापासून अबाधित राखल्यानेच, केवळ बैठ्या कारकुणीसच योग्य व एकमेव हकदार असल्याने ऐदी बनलेल्या, भेकड बामनांस सुद्धा कामास लावण्याची आवशकता भासली म्हणूनच त्यांनी त्यांच्या हातात बळेबळेच तलवार ठुसली होती. त्यांतीलच एका पेशव्या समोर महाराजांस कमी दाखविणे, हे केवळ ते मराठे होते म्हणूनच फक्त मराठ्यां साठीच नव्हे तर, त्यांनी ज्या महारा ढोरांस व मुसलमानांसही समानतेची व समतेची वागणूक, ब्रिटीश भारतात येण्या पूर्वीच्या ब्राह्मणांनी कर्मठ बनवलेल्या काळात सुद्धा देण्याची, जी दुर्लभ मानवियता व प्रगतीशिलता दाखवली तिला अख्ख्या अर्वाचीन भारतीय इतिहासात तोड नाही, म्हणूनच महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी सुद्धा अपमानास्पद आहेत. त्यामुळेच शिवाजी महाराजांस खाली खेचण्याची हि सुरुवात आहे कि काय अशी कुशंका निश्चिंत निर्माण झाली आहे. व बामण जरी कितीही भ्रष्ट तरी तो जगी श्रेष्ठच असतो हे ब्रीद वाक्य गत ५००० सालांपासून साऱ्या भारतीयांवर बिंबवण्यात यशस्वी झालेत, ते बामणच या षडयंत्रा मागे आहेत हि सुद्धा काळ्या दगडा वरचीच आणखी एक रेघ आहे. कुठे बांधलीत त्यांनी भगवान बुद्धांची मंदिरे अथवा रचल्यात त्यांनी बुद्धांच्या आरत्या, जर मासा, डुक्कर, राम, कृष्ण, व त्यांचे रखवालदार, म्हणजे क्षत्रियांचा सात वेळा नायनाट केला तो बामण परशुराम, या सर्व काल्पनिक हिंदू देवांच्या मांदियाळीत, एकमेव प्रत्यक्षात होवून गेलेल्या अशा बुद्धांचा समावेशहि विष्णूचा ९वा कि १०वा अवतार म्हणून त्यांनी केला होता तर? प्रत्यक्ष इतिहासातील महान सम्राट अशोका सारख्या, नीतिमान व जिंकलेल्या कलिंग युद्धातील अफाट नर संहाराने व्यथित झाल्यानेच, आपली तलवार म्यान करून, जगभर निव्वळ शांतीच्याच प्रचाराला वाहून घेऊन, शौर्या बरोबरच माणुसकीचाही सर्वोच्च अविष्कार दाखविणाऱ्या राज्य कर्त्यांच्या त्या काळातील, बुद्धमय झालेल्या सर्व भारतात, बुद्धांच्या धर्मा आधी स्वनिर्मित हिंदू धर्माच्या व मनुस्मृतीच्या सहाय्यानेच स्वमहात्म्याच्या माजवलेल्या विकृत अवडंबराने, मुळात परदेशस्थ व तेव्हाही भारतीय जन संख्येच्या अवघे ३,१/२ टक्के असतानाही सर्व मूळनिवासी भारतीयांच्या डोक्यावर, डोक्यात व हृदयातही बळेबळेच जाऊन बसल्यामुळे, व केवळ त्याचमुळे सर्व एत्तदेशिय हिंदुनीही ज्यांच्या एकूण एक गरजां भागवण्याची जबाबदारी जणू स्वतःचे परम नैतिक कर्तव्य समजून स्वीकारल्यानेच, स्वतःचे पोट भरण्यासही युद्ध तर नाहीच, पण कुठलेही शारिरीक कष्टाचे काम करण्यासही असक्षम बनलेल्या, दुर्बळ ऐदी अशा व फक्त भट भिक्षुकी करून मिळणाऱ्या भिक स्वरूप दक्षिणे शिवाय कुठलेही अन्य साधन नसलेल्या ब्राह्मणांची उपासमार होवू लागली, म्हणून त्या महान हिंदू धर्माच्या महान निर्माते व नियंते अशा महा चलाख ब्राह्मणांनी, बौद्धमय अशा सर्व भारतीयांना, फक्त स्वसेवेसाठीच परत जुंपण्याच्या हेतूनेच, हिंदू धर्मा कडे परत आकर्षित करण्या साठीच, भगवान बुद्धांनाही हिंदूंच्या ३३ कोटी देवांतील एक म्हणून पराक्रमी विष्णूचा अवतार बनवून टाकले होते. अन्यथा तेव्हाही भगवान बुद्ध त्यांचे आत्ता सारखेच परम शत्रूच होते. भगवान बुद्धांस वापरून झाल्यानंतर त्यांना त्यांनी केवळ झाकूनच ठेवले नाही तर बदनाम हि केले. आत्ता गैरब्राह्मण भारतियांना भुलवण्या व सत्ताप्राप्ती साठी गैरब्राह्मण शिवाजी पेक्षा गैरब्राह्मण अशा मोदींसारख्या भांड भडव्यांचे महात्म्य वाढवूनही काम साधता येऊ शकते याची खात्री पटूनच, ब्राह्मणांकडून शिवाजी महाराजांनाही भगवान बुद्धांसारखे निरुपयोगी ठरवले जाईल असे दिसते. अन्यथा जे गांडा बनिये गुजराती स्वतःवर राज्य करण्यास देखील स्वतःतून राजवंश निर्माण करू शकले नव्हते, ज्यांची जीवन शैलीच चमडी देंगे पर दमडी नही देंगे अशी कमिशन खाऊ दलालांचीच आहे, त्या हिजड्यांतीलच कोणी एक हिजडा महाराजांबद्दल काही अवमानकारक लिहिणेच काय पण बोलू सुद्धा धजावला असता काय? शिवाजी माराजांबद्दल आत्तापर्यंत जे कल्पनातीत वाटत होते, ते घडू लागले आहे, हि निश्चिंत पणे दुश्चीणः आहेत. सद्य भारतीय सरकाराचे माय बाप असे दोन्ही व केवळ ब्राह्मणांच्याच असलेल्या रा.स्व.संघाने त्याच्या प्रातःस्मरणात त्यास पूज्यनीय अशा काही ब्राह्मण महाभागांबरोबर फक्त शिवाजीमहाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोनच गैर ब्राह्मणांना स्थान दिले आहे. दालीतेत्तरांत बाबासाहेबांच्या बाबतीत तर त्यांची विष पेरणी कधीच झाली आहे. काही मोजके आणि कुजके दलित वगळून अवध्य ठरविलेल्या ब्राह्मणांतील एक बामन कुत्रा भास्कर कुलकर्णीची खांडोळी करणारे क्षत्रिय छत्रपती शिवाजी महाराज, दलितांना शिक्षणाचा अधिकार बहाल करणारे दुसरे क्षत्रीय, बडोदा नरेश माधवराव गायकवाड, त्या पेशवाईने विकृत कर्मठ काळातहि ब्राह्मणांना उठता बसता शिव्या घालण्याच्या युगाची सुरुवात करणारे, अस्पृशांना स्वतःचा पाणवठा खुला करून समतेची मुहूर्त मेढ रुजविणारे, स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग खुला करणारे, माळी महात्मा फुले, आरक्षणाचे जनक व बाबासाहेबांच्या जडण घडणीचे शिल्पकार, क्षत्रिय शाहूमहाराज, अस्पृश्य डॉ बाबासाहेब आंबेडकर, परीटातील वंदनीय गाडगे महाराज, क्षत्रिय महर्षी शिंदे व कर्मवीर भाऊराव पाटील हेच कोठल्याही काल्पनिक देवांपेक्षा सर्व दलितांना जास्त वंदनीय आणि आदर्श सुद्धा असल्यानेच, दलीतेत्तर मूर्ख जसे फक्त शिवाजी महाराजांचा ब्राह्मणांनी जयजयकार केल्याने हुरळून गेलेले दिसतात, तसे बाबासाहेबांच्या नावाचा समावेश ह्या भटांनी त्यांच्या प्रातःस्मारणात जरी केला, त्यांची कितीही आरती त्यांनी गायली तरी वर नमूद अशा त्यांच्या आदर्शांमुळेच दलित ब्राह्मणांच्या अत्यंत घातकी व स्वार्थी जन्म जात वृत्तीशी चांगलेच परिचित झाल्याने, त्यांनी ब्राह्मणांना कधीच भिक घातली नाही व घालणारही नाहीत. दलितांचे वर नमूद आदर्श महापुरुष फक्त काही पावलं ५००० वर्ष्याच्या ब्राह्मणांनी रुजवलेल्या वाटेच्या विरुध्द दिशेला चालले व कोणताही प्रचार न करताही आदर्श म्हणून संस्मरणीय झाले. त्यांतील बहु पिडीत अस्पृश्यांतले बाबासाहेब तर जगाला वंद्य झालेच, पण दलीतेत्तर समस्त हिंदू, ज्यांच्या चिथावणी व अशीवादानेच, बहुसंख्येने एक होऊन अद्यापही अल्प संख्यांक दलितांवर अत्याचार करण्यासच पुरुषार्थ मानतात व ज्यांचे पाय धुतलेले घाणेरडे पाणी सुद्धा पवित्र तीर्था समान मानून पिण्यात कृतार्थ मानत होते (भा.ज.प.च्या अमित शहासारखे काही अजूनही तसेच मानतात), त्या ब्राह्मणांनाही वंद्यनीय झाले, हा एक मोठा चमत्कारच नव्हे तर एकमेवाद्वितीय अशी घटना आहे. ज्या अर्थी दलीतेत्तर हिंदूंना देवा समान अशा बामणांनी शिवाजी महाराजां व्यातिरिक्त कुठल्याही दलीतेत्तारास त्यांच्या प्रातःस्मरणात स्थान दिलेले नाही, त्या अर्थी त्यांना वंद्य अशा बाबासाहेबांसारखे व्यक्तिमत्व दालीतेत्तर अद्यापही निर्माण करण्यात असक्षमच असलेले सिद्ध होतात. दालीतेत्तर सुद्धा तर ब्राह्मणांच्या आशीर्वादाने का असेनात पण अख्ख्या गावात एकच ब्राह्मण कुटुंब असतानाही एकटया ब्राह्मण मंबाजीला तुकाराम जसा शरण गेला होता तसे घाबरून, त्यांची सेवा करण्याचे असिधारा व्रत स्वेच्छेने स्वीकारून ब्राह्मणां खालोखाल जाती प्रथेचे सर्व विकृत फायदे थोडे थोडके नव्हे तर गेली ५००० वर्षे उपभोगतच होते कि. त्यांच्या त्या स्थानाचा त्यांना लाभ मिळूनहि व इंग्रजांनी ब्राह्मणां कडून हिसकावून घेतलेल्या शिक्षणाच्या अधिकाराचा लाभ देखील त्यांना दलितांच्या फार पूर्वीच मिळालेला असूनही, जर ते बाबासाहेबांच्या तोडीचे नसले तरी कमीत कमी आत्ता त्यांच्या ज्या भजन, कीर्तन, पुरुषांनी घातलेल्या बायकी फुगड्या व नेतृत्वा शिवायच्या, दिशाहीन दिंड्या व पदयात्रा चालू आहेत, त्यांना स्वीकारार्ह, दिशादर्शक व आदर्श नेतृत्व आत्तापर्यंत निर्माण करू शकत नसले, तर ती त्यांच्या साठी फार शोकान्तिक बाब आहे. ह्यास ते स्वतःच जबाबदार आहेत. वर नमूद त्यांच्यातीलच व्यक्तीं सारखे बंडखोर पण स्वच्छच चारित्र्याचे निस्वार्थी आदर्शच त्यांना माहितहि नसतील व अद्यापही ब्राह्मण अथवा ते नसतील तर त्यांच्या ऐवजी त्यांच्या उपशाखांतील कोणीहि हेच त्यांचे आदर्श आणि नेते असतील तर, यम यमी भाऊ बहिणी व ब्रह्मदेव पिता पुत्री, या अशा त्यांना निषिद्ध सांगण्यात आलेल्या नात्यांना, कृष्णाच्या स्वैराचाराला, रामाच्या अस्पृश्य ऋषी शम्बुकास दिलेल्या विषमतेच्या वागणुकीला किंवा त्याची पत्नी सीतेस एका मामुली धोब्याच्या तिने क्षत्रिय रामाचा ब्राह्मण शत्रू रावण याच्या बरोबर शय्या सोबत केली या बदनामीकारक वक्तव्यावर आजच्या पोटगी प्रमाणे काहीही न देता बेसहारा हिंस्त्र प्राण्यांनी भरलेल्या जंगलात हाकलून देण्याला व दक्षिणा म्हणून त्यांचे काहीही काम न करताही ब्राह्मणाला दक्षिणा म्हणून लांच देण्यालाच ते आपले कर्तव्य व आदर्श मानतात, असे म्हणावे लागेल. अधोगतीचीच लक्षणे हि. स्वनिर्मित असं काहीही नसल्याने स्वत्व अथवा स्वतःचे काहीही नाही. ब्राह्मणांनी लादलेल्या ज्या हिंदू धर्माचा ते गर्वसे कहो म्हणत गर्व करीत होते, तो हि धर्म नसून केवळ एक जीवन शैली किंवा कल्चरच होती हे आत्ता समस्त पेशवे वर्गीय बामनांचे म्होरके वंदनीय मोहन भागवत यांनीच जाहीर केल्याने, त्यांचे फुकटचा रुबाब मारण्याचे ते ब्रह्मास्त्रहि निष्प्रभ झाले आहे. ते ब्राह्मण व्हायला मागतात तर त्यांच्या खालचे ब्राह्मण भक्त आपल्या नावांपुढे माळी मराठा, परीट मराठा किंवा वंजारा मराठा अशी मठ्ठां सारखी मराठ्याची रट लाऊन मराठ्यांच्या लायनीत घुसू बघत होते. मराठा त्यांना बधत तर सोडाच पण बघत पण नव्हते. कोणी तर अस्पृशांच्या स्पर्शाने अपवित्र झाले म्हणून हुतात्मा चौका सारखी सार्वजनिक जागा गोमुत्राने धुवून पवित्र करत होते. त्या ऐवजी स्वतःच्या महात्मा फुलेंच्या समाधीवरची धूळ जरी साफ केली असती तर त्या धुळीच्या केवळ स्पर्शाचा परिणाम होवून भ्रष्टाचारा पासून मुक्त राहिला असता व तुरूंगात संडासे साफ करण्याची तरी पाळी नसती आली. या मराठे बनू इच्छुक ब्राह्मण भक्त ओबिसिं सारखे तुम्हाला हि आरक्षणाची आंस लागली आहे. तुम्हा सर्वांचे आदर्श तुमचे देव आहेत. जे सर्वतः काल्पनिक, मिथ्या आणि चारित्र्य व नीतीने काहीहि मानवी तत्वे ठाम करण्या पेक्षा त्यांच्या स्वतःच्याच स्वैराचारी चारित्र्य व अमानवी कृती, नीतीने चारित्र्यशिलतेच्या आणि नितीमानतेच्या संकल्पनाच मानवतेच्या ऐरणी वर छिन्नभिन्न करून टाकताना स्पष्ट दिसतात. हे खरे असले तरी ते पटून घेण्याची तुमची मानसिकताच नाही. ते राहूद्या तुम्ही देवाच्या आंघोळीचे पाणी पवित्र तीर्थ समजून पीत होता व अद्यापही तुमच्यातले काही जण तसे करतात हेही तुम्हाला माहित असणार. त्यात तुम्हाला अजून हि सगळ्या धार्मिक किवा अंत्य विधींसाठी ब्राह्मणच लागतो किवा आत्ता नसेल पण आत्तापर्यंत तरी लागत होता हे काही तुम्ही नाकारू शकत नाही. तसेच तुम्ही ब्राह्मण मनूने लिहिलेल्या मनुस्मृतीस जीवापाड जपता व पुजता हे पण तुम्ही नाकारूच शकत नाही. त्याच मनुस्मृती प्रमाणे ब्राह्मणांस देवाच्या जागी समजावे असेही तुम्हांस आदेश दिल्या प्रमाणे ब्राह्मणांस देवाच्या ठिकाणी मानून तुम्ही ब्राह्मणांच्या पायाचे पाणीही पवित्र तीर्थ म्हणून पीत होतात हे वास्तविक सत्य असल्यानेच तुम्ही नाकारू देखील शकत नाही. काय मिळवलेत ब्राह्मणांच्या छायेत ५००० वर्षे राहून? हे असे लाचारीचे भिकमागे पण नशिबी येण्या शिवाय? ब्राह्मणेत्तर फुले आंबेडकर सोडा,पण तुमच्यातीलच बडोदा नरेश गायकवाड, शाहू महाराज, महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांची जरी कस धरली असतीत, तर आज बामन नियंत्रित सरकार पुढे लाचारी पत्करण्याच्या ठिकाणी तुम्ही ९६,१/२ टक्के सर्व गैर ब्राह्मण मिळून या तुमच्या आमच्या भारताला सम्राट अशोक कालीन विरशाली व गौरवशाली बनवू शकला असतात. विरशाली व गौरवशाली बनल्या नंतर वैभवशाली बनण्यास कितीसा वेळ लागतो? ब्राह्मण मतलबा पुरते वापरत असलेल्या शिवाजी राजांचा अभिमान जरुर बाळगा. पण तसे करूनहि तुमची स्थिती जर भिकमागीच राहिली असेल तर मग त्यांना शिव्या घालून त्यांच्या विरुद्ध दिशेने निघालेल्या शाहु महाराजांच्या पुण्यायीचा लाभ मिळाल्या मुळेच गगनचुंबी यश मिळवणाऱ्या बाबासाहेबांच्या वाटेने का जात नाही? ब्राह्मण हे देशी सम्राट नंदास धोका देणाऱ्या चाणक्या पासून शिवाजी महाराजांस लग्न व राज्याभिषेक विधी पर्यंतहि नडणारे घातकी म्हणून ज्ञात आहेत. महाराजांवर जीवघेणा हल्ला करणारा मुसलमान अफझलखानाचा नोकर भास्कर कुलकर्णी ही बामनच होता. वीर संभाजी राजांना व्यसनी बनवून क्रूर औरंगझेबाच्या पंजात अडकवणारा कबजी कलुषा हि बामनच होता. आणि एकमेव मराठेशाही बुडविणारा हि बामण पेशवाच होता कि राव! हिंदू धर्म जो आता केवळ साडेतीन टक्के परदेशी ब्राह्मणांनी स्वतःची एतद्देशियांवर लादलेली मामुली जीवन शैलीच फक्त आहे असे सर्वमान्य झाले आहे, त्या ब्राह्मणांना शह देण्या साठीच शाहूमहाराजांनी देखील तेव्हाच ब्राह्मणांची मक्तेदारी मोडण्या साठी आर्य समाजाची वाट पकडली होती. त्या जगत स्वीकारार्ह्य शाहूमहाराजांचे आता तरी स्मरण करा. लादलेले हिंदू देवी दैवतांचे ठिकाणी आता शिवाजी महाराजान्सारखीच शाहूमहाराज जयंती धूम धडाक्याने साजरी करा. विसरा ते ब्राह्मण आणि त्यांच्या उप जातीतल्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या. काही तरी स्वत्व तर दाखवा. बाबासाहेबां सारखेच नाही तुमच्याहि मागे फरफटत येतात कि नाही बघाच ब्राह्मण! नमो बुद्धाय, नमो शिवराय, नमो शाहुराय, नमो भीमराय!

Comments

Popular posts from this blog

!ब्राह्मणाय!अगर मुसलमान अफझलखानका हिंदू बम्मन नौकर भास्कर कुलकर्णी, उसके मालिक अफझलखानको बचानेके प्रयासमे हमारे वंदनीय शिवाजी महाराज को जानसे मारनेमे सफल होता, तो छत्रपती शिवाजी महाराज के नामपर गल्ला जमा करते घुमने वाला और महाराष्ट्रके बम्मन सी.एम. देवेंद्र फडणवीसके हाथो महाराष्ट्र भुषण पदवीसे नवाजा गया बम्मन नौटंकीया श्री बाबासाहेब पुरंदरे, आज शायद उस कुत्ते भास्कर कुलकर्णी या शिवाजी महाराज के जबरदस्त बेटे संभाजी महाराज को नशेबाज बनाके और फसाके मुघल औरंगझेबके शिकन्जें मे धकेलने वाले एक और बम्मन कुत्ता कवी कलश, जिसे कब्जी कलुषा के नामसे भी पेह्चाना जाता है, इनकी भी तारीफ प्राचीन बम्मन दगाबाज चाणक्य जैसी करते थे और दक्षिणाओंसेही अपनी झोलीया भरते नजर आते थे. वैसे भी भारतमे पहले घुसखोरी किये आर्य बम्मन, उनके बाद भारतमे घुंसे उनके ही भाईबंद मुसलमान और अंग्रेजोंकी सेवा ही मुल भारतीयोन्से वफादारीसे करते दिखाई दिये है. भारतीय मुलके सम्राट चन्द्रगुप्त के अनौरस पिता सम्राट नंद को धोखाघडी से मरवाने वाला चाणक्य भी तो बम्मन हि था! कमालका स्वार्थ और उसके लिये हरबार धोखाघडी करना इनके खून मे हि है. ...
Cant Hold!~ ~ All bastards! India’s Medias, owned by orthodox Master of Hinduism Brahmans, their pet dumb Non Brahman Non Untouchable natives, & solely profit interested capitalists foreign media’ investors, intentionally made ignorant of inhuman, discriminating, pretender boaster & most selfish mentality of more than 1000 sections of Indian HINDU society! Before arrival of a single too vagabond, at any public meeting of all Non Untouchable Hindus, all editors keep the news of million audiences with photo too, ready to publish in next day' news. Dirty smell too is reported to make as breaking news, by their all reporters, craving to be appointed at outlet or leakage points of upper caste Hindus’ any so called leader from a gutter lane too & is addicted of weeping against oppressed, especially untouchables' socially reserved status. Those hereditary & every foreigner's abused too, pretenders Indian people’s reporters & their medias boasted their impartial...