Skip to main content

Posts

Showing posts from March, 2017

दरवेश और मदारी

साला दरवेश अपना पेट पालने जैसे भालू को और मदारी बंदरीया को नचाता है, वैसे बुढाऊ मां को भी नोट कि लाईन मे नचाया जा रहा है. अच्छा हुंवा पत्नी पहलेही दूर हो गयी है नवलखा कोट के शौकीन पंतप्रधान मोदी से. श्रीमती मनेका गांधी बहुत हि क्रूर है. उनके बम्मन होने का शायद यह नतीजा हो सकता है. उनको विषैले सांपो से भी बडा लगाव दिख रहा है जिनके साथ अब वोह निभा रही है. लेकीन वोह मदारी और दरवेश जनता जिन्हे जाती भेद के अंतर्गत वोही व्यवसाय करने को सक्ती से बाध्य किया गया था, वोह क्या खाएगी अगर उनका कमाई का साधन हि नही रहेगा तो? यरो हम जादा नशीबवान साबित होते है अबकी जनरेशन के मुकाबले मे, अगर उनके शब्द कोश मे दरवेश और मदारी आदि जैसे व्यवसाय और समाजिक स्थान दर्शक शब्द सामील हि ना हो, और जिन्हे सांप मुंगुस कि लढाई, नाचने वाला भालू, इन्सान के हुकम पर काम करने वाला सबसे निडर और खुण्ख्वार पानी का घोडा, बाघ और शेर पर ताबा रखने वाला और उनके जबडोंमे अपनी मुन्ढी डालने वाले असली जिगरबाज रिंग मास्टर खुलेमे और हमारे शहर या गावमे इतने नजदिकसे देखने ना मिलते होंगे तो. यहा कि गरीब जनता को कहा वोह खर्चीला कार्बेट नेशनल

संत गाडगे बाबा

गाडगे बाबा तुमचा संत म्हणून उल्लेख करणे हि केवळ औपचारिकता आहे. आहेच कोण संत म्हणण्याच्या लायकीच तुमच्या शिवाय कोणा गैर ब्राह्मणांतील, ज्यांनी समाज स्वास्थ्य सुधारण्या साठी, त्याच्या सर्वांगीण ऐक्यासाठी, व त्यायोगे समाज उद्धारणा साठी व समाज सुधारण्याचा दृष्टीने समाजाच्या दुष्प्रवृत्तींवर घणाघाती प्रहार केलेत, जसे ब्राह्मणांतील संत ज्ञानेश्वर व एकनाथांनी केले होते? त्या दोघांनीच सर्व प्राणीमात्र देखील माणुसकी दाखवायच्या लायकीचे आहेत आणि अस्पृश्य व खालच्या समाज घटकांना, त्यांच्यातीलच पण ब्राह्मणांनी अंशतः अस्पृश्य न ठरवलेल्या, समाज घटकांमार्फत ब्राह्मणां कडून देण्यात येत असलेल्या अमानवी व प्राणी मात्रांनाही देण्यात येत नसेल अशा घृणास्पद प्रवृत्तीं विरुद्ध, सार्वत्रिक उठाव व्हावा असा स्पष्ट संदेश त्यांच्या कृती व वृत्तीने, तेव्हा एकजात हिंदू असलेल्या, सर्व हिंदुंना दिला होता. लक्ष्यात घ्या, तमाम गैर ब्राह्मण आणि भारतातील तथाकथित उच्चवर्णीय, जे मुळात अस्पृश्यां प्रमाणेच भारतातील मूलनिवासीच आहेत, त्यांना देखील ब्राह्मणांना स्पर्श करण्यास सक्त मनाई होती. ते ब्राह्मणांच्या पायांना स्पर

ON THE BACK GROUND OF OBC COMMISSIONS RECENT ORDER

~~1) Hi you ALL NON BRAHMAN Indian Hindus! It is now accepted proved fact, that India’ Brahman community’ peoples only, from you all Indians, are of pure Aryan blood. It is proved too, that Brahman peoples are first intruders in India, from across Sindhu River & Mid East Asia. They are from one of gangs of nomadic Aryans, who had effused from North Pole. Reaching there by land’ way, Europe was first some what warm camp of those north pole’ froze nomadic Aryans’ gangs. Some gangs of them scattered & settled in different parts of Europe, while few gangs of them moved still further toward west Asia. Some gangs preferred to settle there. Our Brahmans’ Aryans’ gangs only moved still further & crossing India’ Sindhu River, entered in India, which is your Mother land. It is not understandable as to why few gangs of those nomadic Aryans left Europe, which is still least populated continent & now dreamed destiny of many thousands of those Asian Aryans? Were abusing their extreme